देशात डिजिटल व्यवहारांमधे गेल्या ४ वर्षात २०० टक्के वाढ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात डिजिटल व्यवहारांमधे गेल्या ४ वर्षात २०० टक्के वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. २०१८-१९ मधे केवळ २ लाख ३२ हजार व्यवहार डिजिटल पद्धतीने झाले होते. ती संख्या २०२१ - २२ मधे ७ लाखाच्या वर गेली देशभरात ८४ डिजिटल बँकशाखा सुरु करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं या बँका २४ तास चालू असल्याने ग्राहकांना मोठी सुविधा मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image