घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या मोहीमेचा फेरविचार करावा, मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले

 

मुंबई (वृत्तसंस्था) : घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या मोहीमेचा फेरविचार करावा, असं मुंबई उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं होतं. केरळ आणि जम्मू काश्मीर मध्ये याआधीच ही मोहीम राबवली जात आहे. या राज्यांनी अवलंबलेल्या पध्दतीचा अभ्यास करून ती पद्धत देशभरात वापरता येईल का, याची पडताळणी करावी असं मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायाधीश जी एस कुलकर्णी यांनी केंद्राला सांगितलं आहे.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image