वंदे भारत ट्रेनला जूनपासून आतापर्यंत ६८ जनावरं आदळण्याच्या घटना

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वंदे भारत ट्रेनला या वर्षीच्या जूनपासून आतापर्यंत जनावरं आदळण्याच्या ६८ घटना तर ब्रेक निकामी होऊन एक्सल लॉक झाल्याच्या एका घटनेची नोंद झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. अशा घटना या फायबर-प्रबलित प्लास्टिकमध्ये दोष असल्यामुळे घडत असल्याचं त्यांनी नाकारलं. सर्व साहित्याचा पुरवठा हा तपासणीनंतरच स्वीकारला जातो असं ते यावेळी म्हणाले. 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image