राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कोविड नियमांचं पालन करावं अन्यथा यात्रा स्थगित करावी - मनसुख मांडविया

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कोविड नियमांचं पालन करावं अन्यथा यात्रा स्थगित करावी असं आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे.

यात्रेदरम्यान कोविड नियमांचं काटेकोर पालन करावं, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुनिश्चित करावा, ज्यांचं लसीकरण झालं आहे त्यांनीच यात्रेत सहभागी व्हावं असं त्यांनी दोन्ही मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, काँग्रेसने या पत्रसंबंधी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image