अवकाळी पावसामुळे कांद्याच्या दरात वाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे चाळीतला साठवणीतला कांदा खराब झाल्यानं, आवक घटून कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. नवी मुंबईतल्या मुंबई कृषी णत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा बटाटा मार्केटमधील घाऊक बाजारात कांद्याचा दर २८ ते ३२ रूपयांपर्यंत पोहोचला आहे. याचा परिणाम किरकोळ बाजारातही होवून किरकोळ बाजारात दर ५० रूपयांपर्यंत वाढले आहेत.

सध्या बाजारात ९० ते १०० गाड्या कांद्याची आवक आहे. साधारण महिनाभरानं नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यावर कांद्याचे दर खाली येण्याची शक्यता असल्याचं कांदा बटाटा मार्केटचे संचालक अशोक वाळुंज यांनी सांगितलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image