गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील गडकिल्ले हा ऐतिहासिक ठेवा असून त्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नाशिक मध्ये केली. एका खासगी वृत्त वाहिनीच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिरातील नाशिक रत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार तसेच नाशिक महापालिकेच्या सुनियोजित विकासाच्या दृष्टीने लवकरच नाशिक महानगर विकास प्राधिकरण आरखडा तयार करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image