भारतातील 5 जी ​​तंत्रज्ञान हे पूर्णपणे स्वदेशी - निर्मला सीतारामन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील 5 जी ​​तंत्रज्ञान हे पूर्णपणे स्वदेशी असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. वॉशिंग्टनमधील जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ अॅडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सीतारामन यांनी ही माहिती दिली.

त्या म्हणाल्या की, भारत आता इतर देशांच्या आवश्यकतेनुसार कोणत्याही देशाला 5 जी तंत्रज्ञान देऊ शकतो.भारताचे 5-जी इतर कुठल्याही राष्ट्राकडून आयात केले नसून, ते भारताचे स्वतःचे उत्पादन असल्याचं त्यांनी सांगितलं. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image