रणजी करंडकचा अंतिम सामना आज बेंगळुरू मध्ये होणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रणजी करंडकचा अंतिम सामना आज मध्यप्रदेश आणि मुंबई यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. मध्य प्रदेश पहिल्यांदाच रणजीच्या अंतिम सामन्यात पोचला आहे. मुंबई ४२ व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ फॉर्मात आहे. यशस्वी जैस्वालच्या उपांत्य फेरीच्या दोन्ही डावात शतकी खेळीमुळे मुंबईने उत्तर प्रदेशवर मात करून अंतिम फेरीत धडक मारली. मध्य प्रदेशनं उपांत्य फेरीत बंगालचा पराभव केला.  

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image