सिंचन योजनांच्या पाणी वाटपाचं आणि पाणी पट्टी वसूल करण्याचे अधिकार उप अभियंतांकडे देण्याबाबतचा निर्णय विचाराधीन - जयंत पाटील
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : सिंचन योजनांच्या पाणी वाटपाचं आणि पाणी पट्टी वसूल करण्याचे अधिकार उप अभियंतांकडे देण्याबाबतचा निर्णय विचाराधीन असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. गोसी खुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील शेतकरी सांगली जिल्ह्याच्या अभ्यास दौरावर आले असून या शेतकऱ्यांना जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाण्याचा विनियोग उत्तम करावा आणि शाश्वत व्यवस्था निर्माण कराव्यात असा सल्ला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.