अकोला जिल्ह्यात एस टी महामंडळाचे ३०० संपकरी कर्मचारी कामावर परतले

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अकोला जिल्ह्यातल्या पाच आगारामधून एस टी महामंडळाचे ३०० संपकरी कर्मचारी कामावर परतले आहेत. राज्य परिवहन महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप आता संपुष्टात येत आहे.

उच्च न्यायालयानं २२ एप्रिल पर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचा आदेश दिला असल्यानं, कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image