राज्यात मंगळवारी ७९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ८२५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ५० हजार ९६५ जणांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी आतापर्यंत ६४ लाख ९८ हजार ८०७ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ४१ हजार ३६७ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ७ हजार १११ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ७१ शतांश टक्के, तर मृत्यूदर १ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image