टी- टेन्टीं विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारताचा नामिबीयावर ९ गडी राखून विजय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं नामिबीयाला ९ गडी राखून हरवलं. नामिबीयानं भारताला १३३ धावांचं लक्ष दिलं होतं, ते भारतानं सोळाव्या षटकात पूर्ण केलं. उद्या इंग्लंड आणि न्यु झीलंड यांच्यात उपांत्य फेरिचा पहिला सामना दुबई इथं होणार आहे. आणि परवा म्हणजेच गुरवारी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरितला दुसरा सामना होईल. आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवर या सर्व सामन्यांचं धावतं समालोचन ऐकता येईल.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image