महाराष्ट्रात आतापर्यंत ६४ लाख ७६ हजार ४५० रुग्ण कोरोनामुक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड १९ चे ७६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ६५६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ३० हजार ५३१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६४ लाख ७६ हजार ४५० रुग्ण बरे झाले, तर १ लाख ४० हजार ७४७ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ९ हजार ६७८ एक्टीव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के झालं आहे, तर मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image