भारत आणि न्युझीलंडमधला दुसरा टी-२० क्रिकेट सामना आज संध्याकाळी रांचीमध्ये

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेतला दुसरा सामना आज रांची इथं होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता हा सामना सुरू होईल. याआधी जयपूरमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं रोमहर्षक विजय मिळवला होता. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारत १-० अशा आघाडीवर आहे. तीसरा आणि अंतीम सामना कोलकता इथं रविवारी होणार आहे.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image