भारत आणि न्युझीलंडमधला दुसरा टी-२० क्रिकेट सामना आज संध्याकाळी रांचीमध्ये

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेतला दुसरा सामना आज रांची इथं होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता हा सामना सुरू होईल. याआधी जयपूरमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं रोमहर्षक विजय मिळवला होता. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारत १-० अशा आघाडीवर आहे. तीसरा आणि अंतीम सामना कोलकता इथं रविवारी होणार आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image