आझादी का अमृतमहोत्सावतंर्गत सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या वतीने आरीफ मोहम्मद खान यांचे व्याख्यान

 

पुणे (वृत्तसंस्था) : आझादी का अमृतमहोत्सातंर्गत पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भारताची मौलिक एकता या विषयावर केरळ चे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांचे व्याख्यान विदयापीठात आयोजित करण्यात आले होते. यावेळी कुलगुरु नितीन कळमळकर उपस्थित होते.भारतात विविधते मध्ये एकता असुन स्वताकरता जीवन जगण्याकरता समाजातील वंचिता करता आपले आयुष्य समर्पित करण्याची शिकवण भारताच्या सांस्कृतितेने दिली आहे. यातुन सशक्त भारत घडण्यास मदत होणार आहे. असही राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांनी यावेळी सांगितले.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image