देशांतर्गत विमान उड्डाणांच्या संख्येत वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं देशांतर्गत विमान उड्डाणांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मंत्रालयानं विमान कंपन्यांना आता, ५० टक्क्यांऐवजी ६५ टक्के कामकाज करण्याची परवानगी दिली आहे. देशांतर्गत प्रवासासाठी प्रवाशांकडून मागणी वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा आदेश ३१ जुलै किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू  असेल. कोरोनापूर्व काळातल्या विमान उड्डाणांच्या तुलनेत १ जूनपासून ५० टक्केच उड्डाणे होत होती.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image