सीबीएसई १२ वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापनासाठी समिती स्थापन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय परिक्षा बोर्ड अर्थात सीबीएसईनं १२ वीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्याचं एक निश्चित धोरण ठरवण्यासाठी १२ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती १० दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सह सचीव विपीन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image