कोरोना परिस्थितीमुळे लादलेले निर्बंध एकदम शिथिल न करण्याचा केंद्र सरकारचा सल्ला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली कोरोना परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येते आहे. मात्र तरीही निर्बंध एकदम उठवण्याची घाई करू नये, असा सल्ला नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिला आहे. पहिल्या लाटेनंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात दुसरी लाट आहे. त्यामुळे  निर्बंध हळूहळू उठवले तर कदाचित तिसरी लाट कमी स्वरुपात येईल किंवा येणारच नाही, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image