राज्यात काल ५३ हजार ५ रुग्णांची कोरोनावर मात

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५३ हजार ५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत २७ लाख ४८ हजार १५३ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८२ पूर्णांक ११ शतांश टक्के झालं आहे. काल ५५ हजार ४११ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ३३ लाख ४३ हजार ९५१ झाली आहे.

सध्या राज्यभरात पाच लाख ३६ हजार ६८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.काल ३०९ रुग्णांचा मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५७ हजार ६३८ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ७२ शतांश टक्के झाला आहे.  

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image