राज्याला दर आठवड्याला लसीच्या किमान 35,00,000 मात्रांची गरज

 

मुंबई (वृत्तसंस्था) : 45 वर्षावरील सर्वाना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर आता राज्याला दर आठवड्याला लसीच्या किमान 35,00,000 मात्रांची गरज असल्याचं राज्य लसीकरण कार्यालयाकडून केंद्र सरकारला कळवण्यात आलं आहे. राज्यातील  लसीकरणाची क्षमत दररोज किमान अडीच लाखांपासून पाच लाखापर्यंत वाढवली जाणार आहे, त्यातुलनेत लसींचा पुरवठा न झाल्यास संपूर्ण नियोजन कोलमडून पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image