२०२५ सालापर्यंत क्षयरोगाचं उच्चाटन करायचं उद्दिष्ट - डॉ. हर्षवर्धन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्षयरोगाचं उच्चाटन करणं हे भारतासमोरचं सर्वात मोठं आरोग्यविषयक आव्हान आहे, आणि भारतानं २०२५ सालापर्यंत क्षयरोगाचं उच्चाटन करायचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. ते काल क्षयरोग प्रतिबंध भागिदारी मंडळाच्या दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत बोलत होते. मंडळाचं अध्यक्षपद स्विकारल्यानंतर डॉ. हर्षवर्धन यांची ही पहिलीच बैठक होती. गेल्या पाच वर्षांमधे भारतानं क्षयरोगावर यशस्वी उपचार करण्यासंबंधीची आपली क्षमता प्रचंड वाढवली असल्याचं त्यांनी सांगितलं.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image