कृषी कायद्यांसंदर्भात केंद्राची भूमिका सामंजस्याची नाही - शरद पवार
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली नाही, त्यामुळे दोन्ही सभागृह चालू शकली नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शेतकरी आंदोलनाला १०० पेक्षा अधिक दिवस झाले, या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. कृषी कायद्यासंदर्भात शेतकरी जसे अस्वस्थ आहेत, तशीच संसदही अस्वस्थ आहे, त्यामुळे त्याची प्रतिक्रिया संसदेत उमटली तर चुकीचं ठरणार नाही, असं पवार यांनी नमूद केलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.