कृषी कायद्यांसंदर्भात केंद्राची भूमिका सामंजस्याची नाही - शरद पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली नाही, त्यामुळे दोन्ही सभागृह चालू शकली नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलनाला १०० पेक्षा अधिक दिवस झाले, या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. कृषी कायद्यासंदर्भात शेतकरी जसे अस्वस्थ आहेत, तशीच संसदही अस्वस्थ आहे, त्यामुळे त्याची प्रतिक्रिया संसदेत उमटली तर चुकीचं ठरणार नाही, असं पवार यांनी नमूद केलं.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image