कृषी कायद्यांबाबत विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. विरोधी पक्षातल्या बहुतेक सदस्यांनी सभागृहाच्या मध्यभागी येऊन जोरदार घोषणाबाजी करत चर्चेची मागणी केली. या गदारोळातच अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभा तहकुबीची घोषणा केली.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image