कृषी कायद्यांबाबत विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. विरोधी पक्षातल्या बहुतेक सदस्यांनी सभागृहाच्या मध्यभागी येऊन जोरदार घोषणाबाजी करत चर्चेची मागणी केली. या गदारोळातच अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभा तहकुबीची घोषणा केली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.