यंदा बारावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीच्या परीक्षा १ मे नंतर होणार
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : यंदा बारावीच्या परीक्षा १५ एप्रिल नंतर आणि दहावीच्या परीक्षा १ मे नंतर घेण्यात येणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. कोविड प्रादुर्भावामुळे ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितलं. दरम्यान, राज्यात महापालिका क्षेत्रात नववी आणि दहावीचे वर्ग आजपासून सुरू होत आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.