नाशिकमध्ये टपाल विभागातल्या गुंतवणूकीवर कोणताही परीणाम नाही
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे आर्थिक उलाढाल मंदावली असली तरी नाशिकमध्ये टपाल विभागात गुंतवणूकीवर कोणताही परीणाम झालेला नाही. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत नाशिक जिल्ह्यात ३८ हजार २०२ खाती उघडण्यात आली असून त्यात ९३७ कोटी रूपयांची उलाढाल झाली आहे.
मुदतठेवीच्या स्वरूपात २ हजार १०३ ज्येष्ठ नागरीकांनी १२४ कोटी गुंतवणूक केली आहे. लॉकडाऊन काळात टपाल विभागानं ‘पोस्टमन तुमच्या दारी’ या सह अन्य मोहिमा राबविल्या होत्या. त्यामुळे टपाल खात्याच्या आर्थिक व्यवहाराचीविश्वासार्हता वाढली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.