नाशिकमध्ये टपाल विभागातल्या गुंतवणूकीवर कोणताही परीणाम नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे आर्थिक उलाढाल मंदावली असली तरी नाशिकमध्ये टपाल विभागात गुंतवणूकीवर कोणताही परीणाम झालेला नाही. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत नाशिक जिल्ह्यात ३८ हजार २०२ खाती उघडण्यात आली असून त्यात ९३७ कोटी रूपयांची उलाढाल झाली आहे.

मुदतठेवीच्या स्वरूपात २ हजार १०३ ज्येष्ठ नागरीकांनी १२४ कोटी गुंतवणूक केली आहे. लॉकडाऊन काळात टपाल विभागानं  ‘पोस्टमन तुमच्या दारी’ या सह  अन्य मोहिमा राबविल्या होत्या. त्यामुळे टपाल खात्याच्या आर्थिक व्यवहाराचीविश्वासार्हता वाढली आहे.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image