नागरिकांच्या आरोग्यासाठी "राईट टू हेल्थ" कायदा आणणार-आरोग्यमंत्री तानाजी सावंत

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी लवकरच "राईट टू हेल्थ" कायदा आणणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे.काल धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५० खाटांचे अतिदक्षता कक्ष,अत्याधुनिक प्रयोगशाळा आदी विकास कामांचे भूमिपूजन सावंत यांच्या हस्ते झालं,त्यावेळी ते बोलत होते.सावंत यांच्या हस्ते परंडा इथंही १०० खाटांचं उपजिल्हा रुग्णालय आणि १०० खाटांच्या महिला रुग्णालयाचं भूमिपूजन काल करण्यात आलं. 

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image