भारताची टांझानियात व्यापक क्षेत्रांमधील गुंतवणूकीत वाढ - परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताची टांझानियात व्यापक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज दार एस सलाम इथं भारत टांझानिया व्यापार परिषदेत बोलत होते. भारत हा टांझानियाचा सर्वोत्तम व्यापारी भागीदार असून भारत ही भागीदारी आणखी पुढे नेण्यासाठी वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. 

जयशंकर दार एस सलाम इथं राजदूत स्तरीय परिषदेलाही उपस्थित होते. या परिषदेत त्यांनी विविध देशांबरोबर असलेल्या भारताच्या संबंधांचा आढावा घेतला. दार एस सलाम इथं स्वामी विवेकानंद संस्कृती केंद्रात स्वामी विवेकानंद यांच्या अर्ध पुतळ्याचं अनावरण जय शंकर यांनी केलं. 

Popular posts
जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक - उपराष्ट्रपती
Image
‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू
Image
तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन
Image
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
Image
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड
Image