खादी ग्रामोद्योग आयोगानं १ लाख ३४ हजार कोटी रुपये उलाढालीचा टप्पा ओलांडला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) खादी ग्रामोद्योग आयोगानं १ लाख ३४ हजार कोटी रुपये उलाढालीचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी आज दिली. आयोगाच्या उलाढालीत  गेल्या ९ वर्षांत ३३२ टक्क्यांची वाढ झाली आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी कुमार यांनी कारागिरांनी नोकऱ्या मागण्याऐवजी उद्योजक बनून इतरांना रोजगार देण्याचं आवाहन केलं. मेक फॉर द वर्ल्डसोबतच मेक इन इंडियाचा मंत्र घेऊन पुढे जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image