सांगली जिल्ह्यातली म्हैशाळ विस्तारित पाणी योजना लवकर पूर्ण केली जाईल - उदय सामंत

 


मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातली म्हैशाळ विस्तारित पाणी योजना लवकर पूर्ण केली जाईल आणि तोपर्यंत पाण्यापासून वंचित असलेल्या ४२ गावांना पाणी देण्याची पर्यायी व्यवस्था केली जाईल असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याचा दौरा करून पाण्यापासून वंचित असलेल्या गावांमधल्या दुष्काळग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला. महाराष्ट्रावर आपलं प्रेम आहे, आम्हाला पाणी द्या, आम्ही कर्नाटकात जाणार नाही असं पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यावेळी म्हणाले. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image