संसदेचं पावसाळी अधिवेशन उपयुक्त आणि फलदायी ठरेल, प्रधानमंत्र्यांचा विश्वास

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन उपयुक्त आणि फलदायी ठरेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. संसद हे खुल्या मनानं चर्चा करायचा मंच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सखोल चिंतन आणि चर्चा करायचं आवाहन त्यांनी सर्व संसद सदस्यांना केलं आहे. राष्ट्रपतीपद आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होत असल्यामुळे संसदेचं हे सत्र महत्त्वाचं आहे. नवे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देशाला मार्गदर्शन करतील, असंही ते म्हणाले. 

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image