मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा सर्वोच्च न्यायलयानं फेरविचार करावा, अशी याचिका दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे.याबाबत मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल,तसंच निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करु, असंही त्यांनी सांगितलं. मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. केंद्राकडे मागणी न करता पूरग्रस्तांना मदत केली जाईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.