वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-२० मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ विजयी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात टी-२० क्रिकेट मालिकेतला पहिला सामना काल भारतानं ६ गडी राखून जिंकला. कोलकता इथं झालेल्या सामन्यात भारताना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडीजनं भारतासमोर विजयासाठी १५८ धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रतिउत्तरादाखल भारतानं १८ षटकं आणि ४ चेंडूत १६२ धावा केल्या. रोहित शर्मानं १९ चेंडूत ४० धावा केल्या तर, इशान किशननं ३५ धावा केल्या. 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image