कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाचं संस्कृगत, योग, अध्याशत्म क्षेत्रात उल्लेखनीय योगदान - राज्यपाल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कविकुलगुरू कालिदास विद्यापीठानं केवळ देशातच नाही तर  संस्कृगत, योग, अध्याशत्म क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलं असून संपूर्ण जगाचं लक्ष विद्यापीठाकडे लागलं आहे. हे विद्यापीठ जगाच्याल अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करेल, असा विश्वागस महाराष्ट्रायचे राज्यगपाल भगत सिंग कोश्यारी यांनी व्यक्त केला. कविकुलगुरू कालिदास संस्कृ्त विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत सोहळ्यात राज्यपाल अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. इंडीक अॅकॅडमीचे संस्थाशपक हरिकिरण वड्लमानी, महर्षी वेदव्यानस प्रतिष्ठानचे अध्यअक्ष आणि गीता परिवारचे संस्थाणपक स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज आणि विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image