राज्यात उद्यापासून १४ ऑक्टोंबरपर्यंत 'मिशन कवचकुंडल' राबवण्यात येणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या ६ दिवसात ९० लाख जणांचं लसीकरण करण्याच्या उद्देशानं मिशन कवच कुंडल या विशेष लसीकरण मोहीमेची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज केली. उद्यापासून १४ ऑक्टोंबर दरम्यान चालणाऱ्या या सत्रात दररोज १५ लाख जणांना लसीच्या मात्रा देण्यात येणार आहेत. लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. या विशेष मोहीमेसाठी लस देण्यासाठी आवश्यक असलेल्या सिरिंजसह मनुष्यबळ उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image