राज्यात लागू असलेले निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात आदेश जाहीर करणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनामुळं राज्यात लागू असलेले निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात आज आदेश जाहीर करण्यात येतील. त्यानुसार कोरोना संसर्ग कमी असलेल्या जिल्ह्यांमधली दुकानं ८ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. राज्यातले निर्बंध टप्प्याटप्प्यानं खुले केले जाणार असून सध्यातरी लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image