तमिळनाडू राज्यातल्या टाळेबंदीचा कालावधीत १२ जुलैपर्यंत वाढ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या टाळेबंदीचा कालावधी १२ जुलैपर्यंत वाढवल्याचं तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी काल जाहीर केलं. मात्र हे करताना काही निर्बंध शिथिलही केले आहेत. राज्यातल्या कोरोना स्थितीबाबत काल झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यांतर्गत प्रवास करण्यासाठी ई पासची आवश्यकता नसेल, असं राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image