इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्य माणसांवरचा बोजा वाढत असल्याची सोनिया गांधींची टीका
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्य माणसांवरचा बोजा वाढत असल्याची टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज त्या बोलत होत्या.
डाळी आणि खाद्यतेलासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भावही गगनाला भिडले असून रोजगार हरपला असल्यानं सर्वत्र निराशेचं वातावरण आहे, असं त्या म्हणाल्या. इतर लाखो कुटुंबांप्रमाणे शेतकऱ्यांनाही महागाईचा फटका बसत असल्याचं त्यांनी सांगतलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.