कष्टकरी शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांचं रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्त्वाची - नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांचं रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सातत्यानं महत्वाची भूमिका बजावत आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. नैनीतालच्या खीमानंद यांनी लिहिलेल्या पत्राच्या उत्तरात प्रधानामंत्र्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. हवामानातल्या अनिश्चिततेची जोखीम पत्करत देशातले कोट्यावधी शेतकरी  आज या योजनेचा लाभ घेत आहेत, असंही मोदी म्हणाले. देशाच्या विकासात नागरिकांच्या योगदानाबद्दलही प्रधानमंत्र्यांनी आभार व्यक्त केले.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image