पुण्यात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवत भारतानं मालिकाही जिंकली
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काल पुण्यात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर विजय मिळवत ही मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतानं इंग्लंडपुढे विजयासाठी ३३० धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र निर्धारित ५० षटकात ९ गडी गमावून इंग्लंडनं ३२२ चं धावा केल्या.
सॅम कुर्रनची ९५ धावांची नाबाद खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही, मात्र कुर्रन सामनावीर ठरला. या मालिकेत २१९ धावा करणारा इंग्लंडचा सलामीचा फलंदाजी जॉनी बेअरस्टो मालिकावीर ठरला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.