राष्ट्रपतींकडून ४५५ शौर्य पुरस्कारांची घोषणा; गल्वान खोऱ्यात वीरमरण आलेले शहीद बी. संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र सन्मान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लष्करी सेवांमधल्या जवानांसाठी ४५५ शौर्य आणि इतर पुरस्कारांना मान्यता दिली आहे. एक महावीर चक्र सन्मानासह, ५ कीर्ति चक्र, ५ वीर चक्र, ७ शौर्य चक्र सन्मानांचा यात समावेश आहे. गलवान खोऱ्यात गेल्या वर्षी झालेल्या संघर्षात वीरमरण आलेले बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर बी. संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र सन्मान जाहीर झाला आहे. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image