पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी ९ नोव्हेंबरला होणार


मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासंदर्भात अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असलेली सुनावणी काल स्थगित करण्यात आली,आता पुढची सुनावणी ९ नोव्हेंबरलाहोणार आहे. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला आव्हान देत,रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयातपुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला आहे. यावर अर्णव गोस्वामी,फिरोज शेख आणि नितेश सारडायांचे वकील आज युक्तिवाद करतील.


Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image