मुंबई (वृत्तसंस्था) : बीड जिल्ह्यातलं जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणातून १५ हजार क्युसेक्सपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरु आहे.
त्यामुळे काल गेवराई तालुक्यातल्या श्रीक्षेत्र राक्षसभुवन इथल्या शनी-मंदिरात पाणी शिरलं. गोदावरी नदी काठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.