श्रीलंका आणि नेपाळमधल्या घडामोडींवर भारताने बारकाईने लक्ष द्याव - शरद पवार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन भारतीय उपखंडाला चोरपावलांनी विळखा घालण्याण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे श्रीलंका आणि नेपाळ इथल्या घडामोडींवर भारतानं बारकाइनं लक्ष द्यायला हवं, असं प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ट्वीटर संदेशात केलं आहे.


पुर्व लदाख मधे भारतीय आणि चिनी सैन्यामधे सुरू असलेल्या तणावपुर्ण वातावरणाच्या पार्श्वभुमीवर माजी परराष्ट्र सचीव विजय गोखले आणि माजी हवाईदल प्रमुख भुषण गोखले यांचं व्हिडिओ कॉंफरंसिंगच्या माध्यमातून विशेष चर्चेचं आयोजन केलं होतं.


त्या दरम्यान त्यांनी ट्वीट केलं. भारताची आर्थिक प्रगती रोखण्यासाठी चीन ज्या पद्धतीनं राजकीय आणि धोरणात्मक व्युहरचना आखत आहे, ते फार चिंताजनक आहे, असंही ते म्हणाले.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image