कोकणातल्या सागरी मच्छीमारांसाठी राज्य शासनानं मदतीचं पॅकेज केलं जाहीर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोकणातल्या सातही जिल्ह्यांमधल्या ५५ हजार सागरी मच्छीमारांसाठी राज्य शासनानं ६० कोटी रुपयांच्या मदतीचं पॅकेज जाहीर केलं आहे. अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी यापूर्वीच नियमित नियमांपेक्षा अडीच पट भरपाई देण्यात आली आहे. त्यापूर्वी झालेली क्यार आणि महा ही चक्रीवादळं तसंच करोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर नवं पॅकेज जाहीर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image