मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी घटनापीठाकडे सोपवण्याची राज्यसरकारची सर्वोच्च न्यायालयात मागणी


मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण प्रकरण घटना पिठाकडे वर्ग करावी, ही राज्य सरकारची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहोतगी यांनी आज भक्कमपणे मांडली. आता पुढची सुनावणी शुक्रवारी होणार असून, त्यावेळी परमजीत सिंग हे राज्य सरकारची बाजू मांडणार आहेत, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितिचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.

पण अनेक सामजिक आणि आर्थिक प्रश्न नव्यानं निर्माण होत आहे, त्यामुळे 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेचा फेरविचार व्हावा, असा युक्तीवाद याचिकाकर्ते विनोद पाटील यांचे वकील नरसिंह यांनी केला.


Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image