राज्यात पोलिसांच्या आठ हजार पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात पोलिसांच्या आठ हजार पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल कोल्हापूरमध्ये ही माहिती दिली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून संसर्ग नियंत्रणात येताच ही प्रक्रिया राबवली जाईल असं देशमुख यांनी सांगितलं.


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image