राज्यात पोलिसांच्या आठ हजार पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात पोलिसांच्या आठ हजार पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल कोल्हापूरमध्ये ही माहिती दिली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून संसर्ग नियंत्रणात येताच ही प्रक्रिया राबवली जाईल असं देशमुख यांनी सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.