शासन आपल्या दारी हा कार्यक्रम म्हणजे जाहिरातबाजी - अंबादास दानवे यांची टीका

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महायुती सरकार राज्यभर राबवत असलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम म्हणजे जाहिरातबाजी असून प्रत्यक्षात नागरिकांना यातून कसलाही लाभ मिळाला नाही,अशी टीका विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.या कार्यक्रमाची सत्यता राज्यातल्या जनतेसमोर आणण्यासाठी आपण राज्यव्यापी "जनता दरबार" हा उपक्रम राबवणार असल्याचं त्यांनी काल पत्रकाद्वारे जाहीर केलं.येत्या १० तारखेपासून मुंबईतून या कार्यक्रमाची सुरुवात होणार असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. 

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image