प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बदलत्या भारतात टपाल खात्याची कात टाकायला सुरुवात


 

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बदलत असून या बदलत्या भारतात आता टपाल खात्यानेदेखील कात टाकायला सुरुवात केली आहे, असं प्रतिपादन खासदार प्रकाश जावडेकर यांनी काल पुण्यात केलं. टपाल खात्यातर्फे यशदा इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जावडेकर यांच्या हस्ते, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र विशेष मोहीम आणि महादेव कोळी जमाती अशा दोन विशेष पाकिटांचं अनावरण कऱण्यात आलं. महिला सन्मान बचत पत्र मोहिमेत विशेष कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.  

Popular posts
जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक - उपराष्ट्रपती
Image
‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू
Image
तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन
Image
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
Image
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड
Image