बारसूमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प व्हावा यासाठी केंद्र सरकारला लिहिलेलं पत्र गैरसमजातून लिहिलं होतं - माजी मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : बारसूमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प व्हावा यासाठी केंद्र सरकारला लिहिलेलं पत्र गैरसमजातून लिहिलं होतं. ती अंतिम भूमिका नव्हती असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केला. तेल शुद्धीकरण प्रस्तावित असलेल्या सोलगावला त्यांनी भेट दिली. तसंच बारसू इथल्या कातळशिल्पांची पाहणी केली. त्यानंतर ते वार्ताहरांना संबोधित करत होते. स्थानिकांच्या सहमतीशिवाय हा प्रकल्प होऊ नये. सरकारनं प्रकल्पासाठी स्थानिकांशी चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image