पीआयबीकडून ११०० हून अधिक बनावट बातम्यांची प्रकरणं उघडकीस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पीआयबी अर्थात पत्रसूचना कार्यालयाच्या वस्तुस्थिती तपास पथकानं आत्तापर्यंत अकराशेहून अधिक बनावट बातम्यांची प्रकरणं उघडकीला आणली आहेत.  माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

पीआयबीनं आत्तापर्यंत ३७ हजाराहून अधिक तक्रारी निकालात काढल्या आहेत. बनावट बातम्यांचा निपटारा करण्यासाठी सरकारकडे वैधानिक आणि संस्थात्मक यंत्रणा असल्याचं ते म्हणाले.  नियमांचं उल्लंघन झालं तर सरकार आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया योग्य ती कारवाई करेल, असं ठाकूर यांनी सांगितलं. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image